तांदेरच्या खाणीचं रहस्य अखेर उलगडणार असतं..अनेक विचीत्र,अविश्वसनीय गोष्टी समोर येतात..ज्या पाहून डॉ. साठ्ये आणि गावकरी चक्रावून जातात..काय असतं त्या रहस्यामागील गूढ? गावावरचं ग्रहण कसं होईल दूर?