निशा आणि रोहितच थाटात लग्नकार्य पार पडत. आणि आबा म्हणाल्यानुसार सुखाच्या प्रवाहात वाड्यात सुख पुन्हा नाचू –बागडू लागतात... ऐका कौटुंबिक नात्याने परिपूर्ण हि एक कथा कशी बहरत जाते ते...