आयुष्यात सुखाबरोबर दु:खं ही येतातच. अशावेळी खचून न जाता, खंबीरपणे आपण आपल्या मनाला सांगायचं असतं, ये भी पल जाएंगे यारा..तू बस..जी ले जरा!