गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण...या सगळ्या भेदभावाला छेद देत प्रमिला मयुरवर प्रेम करत असते. मयुरचाही तिच्यावर जीव जडतो. पण बंधनांना मानणारा समाज त्यांचं प्रेम स्विकारतो, त्याचं प्रेम यशस्वी होतं की ती केवळ त्याच्या स्वप्नातली एक बनून राहते....याचा उलगडा या गोष्टीत होतो.Read More