यश आणि राधा खूप खुश होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याला परत एकदा नव्याने सुरुवात केली होती. दोघानाही आपलं खरं प्रेम मिळालं होतं. आणि एकमेकांसोबत ते खूप खुश होते. विक्रम त्यांच्या आयुष्यातून कायमचा निघून गेला होता. पण विक्रममुळेच त्या दोघांनाही प्रेमाचा खरा अर्थ समजला होता. Read More