अभि-श्रेया आणि अमृता-तन्मय ह्या चौघांनाही खूप गोष्टींना सामोरं गेल्यानंतर आपापलं खरं प्रेम सापडलं होतं. श्रेयाच्या आयुष्यात ओंकारमुळे जी काही उलथापालथ झाली होती, ती अभिच्या समंज्यसपणाने, त्याच्या संयमाने, त्याच्या विश्वासाने, त्याच्या प्रेमाने सावरली गेली होती. अभिमुळेच श्रेयाच्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली होती... तुम्ही सुद्धा तुमच्या जोडीदाराचे मितवा (मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या) बना. म्हणजे बघा, आयुष्य अजून सुंदर होऊन जाईल.Read More