तुमच्या मताची किंमत मीठ-मिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल, तेव्हा मत विकत घेऊ पाहणा-यांइतके कंगाल कोणीच नसेल. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर