रजनी आणि समीरचे एकमेकांवर जीवापाड प्रेम असते..पण रजनी कोमात जाते आणि त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण मिळते...समीर आणि रजनीची भेट आयुष्यात पुन्हा कधी होईल की नाही... असा प्रश्न निर्माण होतो..काय घडतं त्यांच्या भूतकाळात...त्यांच्या लव्हस्टोरीत कोणते ट्वीस्ट येतात...ऐका, त्यांच्या नाजूक नात्याची गोष्ट
Read More