रुचिताला समीरसोबतचं तिचं नातं संपवायचं असतं. पण ती समीरपासून वेगळं होणार त्याआधीच तिचा खून होतो. रागाच्या भरात समीरच तिला मारतो? की यामागे कुणा दुसऱ्याचाच हात असतो? ऐका, कसं उलगडतं रुचिताच्या खूनाचं कोडं...