ही गोष्ट एका बहुल्याच्या महाभयंकर शापाची..एका जीवघेण्या लढाईची आणि मुलांना वाचवण्यासाठीच्या आई-बापाच्या संघर्षाची! त्या भयानक अमानवी शक्तीपुढे शिवा, राहुल अन राजेश यांच्या कुटुंबाचा निभाव लागेल? ऐका, एक चित्तथरारक कथा...