एखाद्या व्यक्तीविषयीच्या आपल्या भावना, आपल्या मनातील प्रेम योग्यवेळी व्यक्त करणं, खूप गरजेचं असतं. कारण गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही. खूप उशीर होण्याआधी आपलं प्रेम व्यक्त करा. नाहीतर कथेतल्या सौरभसारखं तुमचं प्रेमही एकेरीच राहिल