त्या' एका वळणावर रमा रवीच्या आयुष्यात येते आणि एका गोड लव्हस्टोरीची सुरुवात होते. मात्र, पुढे त्या दोघांत नेहा नावाची खलनायिका येते आणि पुन्हा त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळते. ऐका, प्रेमाच्या या त्रिकोणाचा कसा होतो शेवट...