अंजली आणि विरू...एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं जोडपं..त्यांच्यात सगळं काही सुरळीत सुरु असतं...पण अचानक एक दिवस विरूचा अपघात होतो...त्याचा स्मृतीभ्रंश होतो..अंजली हादरून जाते...पुढे काय होतं...त्यांचं नातं आता वळण घेतं, विरू अंजलीला ओळखू शकतो का, ते पुन्हा एकत्र येतात का? ऐका....Read More