लेखकाने 'यटाळ' कथासंग्रहात आपल्या बालपणीच्या विविध आठवणींना, प्रसंगाना उजाळा दिला आहे. 25-30 वर्षांपूर्वीचे एक गाव, तिथल्या चाली-रिती, तिथली समाजव्यवस्था...लेखकाच्या नजरेतून जाणून घेण्यासाठी ऐका, यटाळ...